कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरत आहेत, असं गृह राज्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये मागील काही दिवसांत अनेक घटना […]