10वी- 12वीत एक वर्षात दोन वेळा परीक्षा ऐच्छिक; विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहावी-बारावी मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभरात दोन वेळा परीक्षा देणे यापुढे अनिवार्य नसेल. सरकार या दिशेने काम करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा […]