उमेश कोल्हे खून प्रकरण: एनआयएने सांगितले- हत्येनंतर आरोपींनी केली होती बिर्याणी पार्टी, 12 ऑगस्टपर्यंत मिळाली कोठडी
वृत्तसंस्था नागपूर : अमरावती हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर केले. एनआयएने न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी करताना […]