Randhir Jaiswal : सीमापार दहशतवादाबद्दल भारताने आता तुर्कीला दिला कडक इशारा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देणे थांबवावे, असा कडक इशारा तुर्कीला दिला आहे. ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की तुर्की सीमापार दहशतवादात पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही. आम्ही त्यांना दशकांपासून जोपासलेल्या दहशतवादी नेटवर्कविरुद्ध विश्वासार्ह आणि योग्य कारवाई करण्याचे जोरदार आवाहन करू.”