‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था
४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना सोमवारी दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. राजधानीच्या सीमेवर कडक सुरक्षा […]