Pakistan : पाकिस्तानची पुन्हा एकदा भारतावर अणुहल्ल्याची धमकी; पाक राजदूत म्हणाले- हल्ला केल्यास पूर्ण ताकद वापरू
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी रशिया टुडेशी बोलताना म्हटले आहे की, जर भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.