• Download App
    thought | The Focus India

    thought

    लखीमपूर हिंसाचार : SITच्या मते लखीमपूरची घटना सुनियोजित कट, आशिष मिश्रासह १४ जणांवर चालणार हत्येचा खटला

    उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने […]

    Read more

    किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून मला वाटले ते ऑक्सफोर्डमध्ये शिकले असावेत. नंतर समजले की त्यांचे शिक्षण […]

    Read more

    पावसाच्या येता सरी, मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी.

    पहिल्याच पावसाने मुंबईत दाणादाण उडाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला […]

    Read more

    लाईफ स्किल्स : भितीदायक विचारांना तातडीने दूर सारा

    काही वेळा आपण रात्री अंथरूणावपर पडलो की दिवसभराचा आढावा घेत असतो. आज दिवसभरात कुणाबरोबर मतभेद झाले असतील तर तोच विचार सातत्याने आपल्या आंतरमनात चालू असतो […]

    Read more