Jaishankar : जयशंकर UN मध्ये म्हणाले- पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र; हशतवादी संरचना उद्ध्वस्त करणे आवश्यक
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भाषण दिले. त्यांनी भारताचा शेजारी (पाकिस्तानचे) जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून वर्णन केले आणि दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आवश्यक असल्याचे सांगितले.