• Download App
    terror attack | The Focus India

    terror attack

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”

    Read more

    सरकारने दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानले; टेरर कनेक्शनमधील दुसरी संशयित कार फरिदाबादेत सापडली

    केंद्र सरकारने दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांना दहशतवादी हल्ला म्हणून मान्यता दिली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    Terror attack : किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, 2 गार्ड शहीद; काश्मीर टायगर्सने स्वीकारली जबाबदारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Terror attack  जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील अधवारी भागात दहशतवाद्यांनी 2 ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिस आणि लष्कर मुंजाला […]

    Read more

    G-20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मिरात दहशतवादी हल्ला, NIA टीम तपासासाठी आज पूंछला पोहोचणार, शोध मोहीम सुरूच

    वृत्तसंस्था श्रीनगर : पूंछमधील दहशतवादी हल्ला अशा वेळी घडला आहे जेव्हा सर्व सुरक्षा एजन्सी शांत, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात पुढील महिन्यात काश्मीरमध्ये प्रस्तावित G-20 बैठकीच्या […]

    Read more