महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी
प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५४०० कोटी रूपये खर्चाचे राज्याचे पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर कोविडला नैसर्गिक आपत्तीचे […]