• Download App
    Tanaji Sawant | The Focus India

    Tanaji Sawant

    Rajan Salvi : राजन साळवी म्हणाले- वेदना, याचना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीत, लोक सोडून का जातात याचे आत्मचिंतन करा!

    उद्धव ठाकरे यांना लोक सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप साळवी यांनी केला आहे.

    Read more

    उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला दगडफेक; ते शिवसैनिक नव्हते, विनायक राऊतांचा खुलासा; 8 दिवसांत प्रत्युत्तर ; तानाजी सावंत

    प्रतिनिधी पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते, त्यावेळी मात्र कात्रज चौकात सामंतांच्या गाड्यांचा ताफा पोहचताच […]

    Read more

    सर्व मराठा संघटनांना एकत्रित करून आरक्षणासाठी लढा देणार – आमदार तानाजी सावंत

      मराठा सेवा संघाचे कार्य हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून, केवळ खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे आहेWill unite all Maratha organizations and fight for reservation – […]

    Read more

    शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पक्षाला ठोकणार रामराम

    विशेष प्रतिनिधी पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.या नाराज आमदारांच्या यादीत तानाजी सावंत यांचं देखील नाव आहे.सध्याच्या परिस्थीतीत शिवसेनेचे […]

    Read more