NIA कडून अतिरेकी तहव्वूरची रोज 10 तास चौकशी; 4 दिवसांत केली फक्त 3 गोष्टींची डिमांड
२००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याची सोमवारी चौथ्या दिवशी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) चौकशी केली.
२००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याची सोमवारी चौथ्या दिवशी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) चौकशी केली.
मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वुर राणा याची राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक सतत चौकशी करत आहे. शनिवारी, तहव्वुर राणाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी याआधी एनआयएने तहव्वुर राणाची सुमारे तीन तास चौकशी केली होती. शनिवारी सूत्रांनी सांगितले की, १६ वर्षांपूर्वी देशाला हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यांमागील त्याची खरी भूमिका शोधण्यासाठी एनआयए अधिकाऱ्यांचे एक पथक राणाची चौकशी करत आहे.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक तहव्वुर राणा (६४) याला एनआयए मुख्यालयातील अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे. राणाभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राणावर सीसीटीव्हीद्वारे २४ तास लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, सुरक्षा कर्मचारीही कडक पहारा देत आहेत. लोधी रोडवरील एनआयए मुख्यालयाला बहुस्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. पटियाला न्यायालयाने त्याला १८ दिवसांच्या रिमांडवर पाठवले. एनआयएने राणाच्या रिमांडसाठी २० दिवसांचा वेळ मागितला होता.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) १० एप्रिल रोजी दिल्ली न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले की, तहव्वुर राणा मुंबईसह देशातील इतर शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचत होता. विशेष न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्या न्यायालयात एनआयएने हा दावा केला. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी तहव्वुर राणाला १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले.
यशस्वी प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणाचा पुरावा आहे, असंही भाजपने म्हटलं आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून टाकणारा दहशतवादी तहव्वुर राणा याला घेऊन एनआयएचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. एजन्सीने त्याला अमेरिकेतून भारतात आणले आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा बुधवारी भारतात येऊ शकतो. भारताच्या एजन्सी अमेरिकेत आहेत. राणा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आहे. दिल्ली तुरुंग सतर्क आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राणा कसाबच्या बॅरेकमध्येच बंद असेल.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याचे कारण असे की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यामध्ये त्याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या सूचनेद्वारे हा निर्णय देण्यात आला.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वुर राणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात तहव्वुर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारताकडे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. राणाची ही याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता तहव्वूरला भारतात आणण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे
२००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याचे भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तहव्वुर राणाने भारतात प्रत्यार्पण होऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासोबतच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे.
अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Tahawwur Rana पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. राजनैतिक प्रक्रियेद्वारे […]