• Download App
    Swarajya | The Focus India

    Swarajya

    RSS : सरसंघचालक म्हणाले- RSS सारखी संघटना फक्त नागपूरमध्येच निर्माण होऊ शकते; शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना स्वतःसाठी नाही तर देव, धर्म आणि राष्ट्रासाठी केली

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशातील अनेक लोकांना हिंदुत्वाचा अभिमान होता आणि त्यांनी हिंदू एकतेबद्दल बोलले, परंतु आरएसएससारखी संघटना फक्त नागपुरातच निर्माण होऊ शकली. त्याग आणि समाजसेवेची भावना येथे आधीच अस्तित्वात होती.”

    Read more

    शिवराज्याभिषेक @ 350 : स्वराज्याची राजधानी रायगडावर 1, 2 जूनला महाराष्ट्र सरकारचा भव्य सोहळा

    सोहळ्या निमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ […]

    Read more

    जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार ; स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला मोठे स्वागत

    विशेष प्रतिनिधी वढू बुद्रुक /पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणार आहे. य स्वराज्य ध्वज यात्रेचे आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे समाधीस्थळ वढू […]

    Read more

    स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला आगमन;  जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार

    वढू बुद्रुक /पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणार आहे. य स्वराज्य ध्वज यात्रेचे आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे […]

    Read more