पराभवाच्या आत्मचिंतनात भाजपला धक्का; सत्तेच्या वळचणीला आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सोडून गेल्या!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले असले तरी भाजपने स्वबळाचे बहुमत गमावले. महाराष्ट्रातही मोठा फटका बसला. त्याचा परिणाम आता दिसायला […]