Supreme Court : दिल्ली-NCR प्रदूषण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त शेतकरी जबाबदार नाहीत, कोविडमध्येही शेतातील कचरा जाळला तरीही आकाश स्वच्छ होते
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणावर केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना फटकारले. प्रदूषणासाठी केवळ शेतकऱ्यांना जबाबदार धरण्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला.