अग्निपथ हिंसाचारात रेल्वेची 1000 कोटींची मालमत्ता उद्ध्वस्त: 12 लाख लोकांचा प्रवास थांबला, दीड लाख प्रवासी अडकले; 70 कोटी रुपयांचे रिफंड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून देशाच्या अनेक भागांत मोठा गदारोळ सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक रेल्वेगाड्या लक्ष्य करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वेची मालमत्ता […]