परराष्ट्रमंत्री म्हणाले- चीनशी संबंध चांगले नाहीत, लडाखमधील चकमकीनंतर चिनी सैन्य उभे, संबंधांवर परिणाम
वृत्तसंस्था बंगळुरू : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याची कबुली दिली आहे. लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतरही चिनी सैन्य सीमा भागात ठाण […]