राहूल गांधी यांचे भाषण का होतेय सोशल मीडियावर व्हायरल?
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण व्हायरल होतेय. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा अपमान करा. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण व्हायरल होतेय. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा अपमान करा. […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेतील कामकाजाबाबत ते बोलले. संसदेत प्रश्न यायला पाहिजेत, पण […]
काल पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं करण्यात आलं. Chandrakant Patil’s vigorous discussion […]
क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीविरोधी रॉकेटने सुसज्ज स्वदेशी बनावटीचे ‘स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर विशाखापट्टणम’ (INS विशाखापट्टणम) रविवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व यानिमित्ताने तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर देशातल्या सगळ्या मोदी विरोधकांना […]
वृत्तसंस्था सुलतानपूर : उत्तर प्रदेशाच्या विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी लढाऊ विमानांनी पूर्वांचल […]
वृत्तसंस्था नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात एकही विज्ञान विषयक कार्यक्रम आयोजित केलेला नाही. विशेष म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत […]
वृत्तसंस्था गोरखपुर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातली 500 पेक्षा अधिक संस्थाने आपल्या कठोर राजकीय धोरणातून भारतीय संघराज्यात विलीन करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच जातीपातीचे राजकारण करून जातीभेदाच्या भिंती उभ्या केल्या आहेत, अशी टीका भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी […]
राज्यातील सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून […]
कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होत असल्यामुळे आणि जनतेच्या दबावामुळे नियमावली शिथिल करणे गरजेचे झाले आहे तर ह्या बाबतीत मुख्यमंत्री सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई : कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद तमिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमच्या सरकारला मात्र खटकत आहे. सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्य पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर होणारी […]
विशेष प्रतिनिधी कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला […]