चाळीस इंचाचा बटाटा म्हणणारे, मिरचीचा रंगही माहित नसलेले राहुल गांधी शेतकऱ्यांना काय न्याय देणार, स्मृती इराणी यांची टीका
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]