नवी मुंबईमध्ये दारडीचे संकट कायम, दगड खाण कामामुळे डोंगर खिळखिळे ; पायथ्याखालील ६० हजार घरांना धोका
वृत्तसंस्था नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने सुमारे २०० लोकांचे जीव गेले. नवी मुंबईत असाच धोका आहे. शहराच्या पूर्वेला असलेली डोंगररांग दगडखाणीने […]