उद्धव ठाकरेंना २० पावले चालले तरी दम लागतो, उरलेले 15 ही त्यांच्याबरोबर राहणार नाहीत; नारायण राणेंचा टोला
प्रतिनिधी मुंबई : आता शिवसेना संपली आहे, काही राहिलेले नाही. निवडणुकीपर्यंत उरलेले १५ जणही त्यांच्याकडे राहत नाहीत. पक्षाची वाताहत नाही तर याताहत झाली आहे. उद्धव ठाकरे […]