”…यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला!
वाघनखांवरून आता महाराष्ट्रात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी वापरलेली […]