गोळीबारामुळे आतापर्यंत करता आली नव्हती शेती; जम्मू-काश्मीरच्या सांबा-कठुआ सीमेवर 22 वर्षांनंतर पीक कापणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सांबा-कठुआ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील वातावरण आता बदलू लागले आहे. जिथे फक्त गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, तिथे 22 […]