पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर
Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt : शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल फेकून दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी […]