भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.
भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर मोठे वक्तव्य करताना म्हटले की, “जर पाकिस्तानने विकासात भारताला मागे टाकले नाही, तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.” त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, पाकिस्तान आणि भारतात मोठी चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तानला काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचे आहेत. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे ‘काश्मीर एकता रॅली’ला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हे विधान केले.
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली. सरकारमध्ये 18 कॅबिनेट मंत्री आहे तर एक राज्यमंत्रीही आहे. त्यांचा पोर्टफोलिओ अद्याप […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अगोदर दहशतवाद थांबवा अशा शब्दात काश्मीर मुद्यावरून राग अलापणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ठणकावले आहे. […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान मधून इम्रान खान सरकार गेले असले तरी सत्ता नाट्य थांबले नसून या नाट्यात अजून अनेक वळणे आणि वळसे आले आहेत.Pakistan’s President […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new […]
पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईने जनता हैराण झाली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या धोरणांमुळे देशात अन्नपदार्थांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष इम्रान सरकारवर महागाईबाबत […]