राजस्थानातील दलीत तरुणाच्या हत्येवरून भाजपाने कॉंग्रेसला घेरले, आरोपींना अटक तर नाहीच पण कोणा नेत्याने भेट देण्याची संवेदनशिलताही दाखविली नाही
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेवरून कॉँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. अनेक नेते याठिकाणी भेट देत आहेत. मात्र, राजस्थानात एका […]