आता कारमध्ये सर्वांना सीटबेल्ट लावावा लागणार, सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा निर्णय, अन्यथा लागेल दंड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार […]