केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sushilkumar shinde माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar shinde ) यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सामाजिक कार्याची महती गायली. […]
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!! असेच राहुल गांधींच्या भारत जोडून न्याय यात्रेमध्ये महाराष्ट्रात घडणार […]
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमातून सावरकरांवरील धडा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनच्या नियमाचा […]
प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीचा साधा अभ्यास देखील करू नये यासाठी काँग्रेस सरकारने […]
प्रतिनिधी नाशिक : संजय राऊत यांचे थुंकी पुराण काही थांबायला तयार नाही. संजय राऊत यांच्या घसरत्या जिभेवर आता सावरकरांचे नाव आले आहे. शिंदे गटाचे आमदार […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : घराणेशाहीत अडकलेल्या आणि वीर सावरकर यांचे वावडे असणाऱ्या पक्षांनी संसदेच्या नवीन वास्तूच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे, हे देश पाहत आहे. […]
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये कालच्या वज्रमूठ सभेतले उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकले आणि जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या 2019 च्या लोकसभा […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भक्त आहेत, हे सांगायला फार मोठ्या कोणत्या इतिहास तज्ञाची अथवा राजकीय तज्ञाची गरज नाही. पण नरेंद्र […]
वृत्तसंस्था नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते, त्यांचे नाव साहित्यनगरीला देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले, […]
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून त्यांच्यावरती बौद्धिक टीका करणाऱ्यांचा आक्षेप प्रामुख्याने त्यांच्या भारत विषयक संकल्पनेबद्दल असतो. मोदी विरोधकांची भारत विषयक कल्पना ही पंडित नेहरूंच्या […]
वृत्तसंस्था अंदमान – ब्रिटिशांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांवर अनन्वित अत्याचार केले. पण तुम्ही कितीही अत्याचार करा, या देशाचा स्वातंत्र्य मिळविण्याची जन्मसिध्द अधिकार आणि इच्छा तुम्ही मारू शकत […]
प्रतिनिधी लखनौ : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विसाव्या शतकात पाहिलेले बलशाली भारताचे स्वप्न एकविसाव्या शतकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होताना दिसत आहे, असा आत्मविश्वास उत्तर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिकास्त्र सोडले आहे. मी अन्य कोणत्याही विचारधारेशी समझोता करू शकतो. परंतु […]