• Download App
    Sarsanghchalak's | The Focus India

    Sarsanghchalak’s

    धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण; णमोकार तीर्थक्षेत्री पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळ्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन

    “धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

    Read more

    सरसंघचालकांचे परखड भाष्य : भागवत म्हणाले- ज्ञानवापीचा इतिहास बदलता येणार नाही, पण दररोज मशिदीत शिवलिंग का पाहायचे, भांडण का वाढवायचे?

    प्रतिनिधी नागपूर : ज्ञानवापीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, […]

    Read more

    हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय […]

    Read more