• Download App
    Sarsanghchalak | The Focus India

    Sarsanghchalak

    सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने द काश्मीर फाईल्स पाहावाच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले […]

    Read more

    राम सेतू ही दंतकथा नाही, तो असल्याचे पुरावे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणाले की, आपल्याला भारताला जगासमोर उभे करायचे आहे. देशाला विश्वगुरू बनवायचे आहे. भारताचा गौरव करायचा असेल, तर […]

    Read more

    मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने आहेत. त्यामुळे एका मंदिरासाठी एवढे मोठे आंदोलन भारतात झाले. क्षुद्र बुद्धीने त्या मंदिराला, आंदोलनाला असं लहान […]

    Read more

    Mohan Bhagwat : हिंदूंच्या ताकदीपुढे कोणीही टिकू शकत नाही, ते कोणाच्याही विरोधात नाहीत, सरसंघचालकांचे प्रतिपादन

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, हिंदूंची शक्ती अशी आहे की त्यांच्यापुढे कोणीही टिकू शकत नाही. पण हिंदू समाज कोणाच्याही विरोधात नसल्याचेही […]

    Read more

    धर्मसंसदेच्या गुरूंना सरसंघचालकांचा सल्ला : धर्मसंसदेतून जे काही बाहेर आले, ती हिंदू शब्दाची व्याख्या नाही

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मसंसदेत हिंदूत्व आणि हिंदुत्वावर होणाऱ्या कथित चर्चेवर आक्षेप घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालक म्हणाले की, धर्मसंसदेत […]

    Read more

    तुम्ही मान्य करा अथवा मान्य करू नका भारत हिंदू राष्ट्रच, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत, हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. देशामध्ये बंधुभाव, विविधतेतील एकता आज सुद्धा टिकून आहे. […]

    Read more

    हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर, सरसंघचालकांकडूनदेखील उल्लेख भाग्यनगरच!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ ते ७ जानेवारी […]

    Read more

    गेल्या ७५ वर्षांत व्हायला हवी होती तितकी प्रगती देशाने केली नाही, सरसंघचालकांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गेल्या 75 वर्षांत आपण जितकी प्रगती करायला हवी होती, तितकी प्रगती केलेली नाही. देशाला पुढे नेण्याच्या मार्गावर चाललात तर पुढे जाल, […]

    Read more

    RSS : सरसंघचालकांचा हिंगोली औरंगाबाद दौरा ! नर्सी नामदेवांचे दर्शन घेऊन उद्या सायंकाळी येणार औरंगाबादेत ! 10 वर्षांनंतर प्रथमच दौरा …

    सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे दर्शन घेऊन नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ते […]

    Read more

    इतिहास, व्यवस्था आणि वर्तमानावर टीका करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न, सांस्कृतिक आक्रमणासाठी हातमिळवणी, सरसंघचालकांचा हल्लाबोल

    भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी भारताचा इतिहास, व्यवस्था, वर्तमानावर निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न […]

    Read more

    धार्मिक आधारावरची फाळणी हिंदू राष्ट्रवादाने नाकारली; आज देश सावरकरांच्याच विचारांवर चालतोय; सरसंघचालकांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या पूजा पद्धतीच्या आणि धर्माच्या आधारावर ज्यावेळी लोकांनी स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करून देश मागण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हिंदू राष्ट्रवादाने धार्मिक […]

    Read more

    अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट, राष्ट्रनिर्मितीच्या आरएसएसच्या विचाराने भारावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांचा बुधवारी कार्यालयातील आपल्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रनिर्मितीचे […]

    Read more

    राष्ट्र सर्वप्रथम राष्ट्र सर्वोतोपरी : भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच ; सरसंघचालक मोहन भागवत

    देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील , असं आवाहन सरसंघचालकांनी केलं. आपल्या सगळ्यांची परीक्षा खूप मोठी व खडतर आहे. आपण जितकी लवकर सुरुवात […]

    Read more

    नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही : सरसंघचालक मोहन भागवत

    वृत्तसंस्था दिसपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (एनआरसी) हिंदू- मुस्लिम यांच्यात दुफळी निर्माण होणार नाही.नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, […]

    Read more