सरसंघचालक भागवत म्हणाले- भारत 5000 वर्षांपासून धर्मनिरपेक्ष; संपूर्ण जग हे आमचे कुटुंब; हे स्वीकारणे आणि त्यानुसार वागणे महत्त्वाचे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की, भारत 5 हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष आहे. हे सर्व तत्त्वांच्या ज्ञानाचे सार […]