भारतीय संस्थानांच्या विलिनीकरणाची श्रेय नेमके कोणाचे? सरदार वल्लभभाई यांचे की नेहरूंचे?; भूपेश बघेल यांच्या भाषणातून नव्या वादाला फोडणी
वृत्तसंस्था गोरखपुर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातली 500 पेक्षा अधिक संस्थाने आपल्या कठोर राजकीय धोरणातून भारतीय संघराज्यात विलीन करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. […]