सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढून पूरग्रस्तांसाठी सुरक्षित स्मार्ट सिटी वसवावी; खासदार संजयकाका पाटलांची मागणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच पुरबाधितांसाठी सुरक्षित ठिकाणी स्मार्ट सिटी वसवावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी आज दिल्लीत […]