Rohini Acharya : लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणींनी राजकारण सोडले; कुटुंबाशी संबंध तोडले; लिहिले- तेजस्वींच्या सल्लागाराने असे करायला सांगितले
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर लालू कुटुंबात मोठी फूट पडली आहे. रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, “मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करण्यास सांगितले आणि मी सर्व दोष घेत आहे.”