Sanjay Raut : संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले- मोदींचा ‘बटेंगे तो कटेंगे’ संदेश इंडिया आघाडीलाही, निवडणुकीत एकत्र नसल्याची खंत
नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली.