Samruddhi Highway : …तर समृद्धी महामार्गावर टोल लागणार नाही, फक्त ‘हे’ काम करावे लागणार
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण तयार केले आहे. याअंतर्गत, समृद्धी एक्सप्रेसवे आणि इतर ठिकाणीही इलेक्ट्रिक वाहनांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. या धोरणाचे उद्दिष्ट २०३० पर्यंत राज्यात ईव्हीची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आहे