मोदी, योगी, मोहन भागवत यांची नावे घेतल्याशिवाय मारहाण थांबवली नाही, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एटीएसवर गंभीर आरोप
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली.