S. Jaishankar : जयशंकर म्हणाले- आपण पाकसारखे दलाल देश नाही; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक म्हणाले होते- इराण युद्धात पाकची मध्यस्थी, भारत केवळ मूकदर्शक
बुधवारी संसदेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेते तारिक अन्वर म्हणाले की, पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे, तर भारत मूकदर्शक बनला आहे.