सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून राहूल गांधी देश बरबाद करताहेत, धर्मनिरपेक्ष देशात राजकारण्यांनी मंदिरांना भेटी देणे गैर, केरळच्या माजी आरोग्य मंत्री शैलजा टिचर यांचा आरोप
भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, कॉँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून देश बरबाद करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीही हेच […]