देशातील २३ कोटी लोक कोरोनामुळे दारिद्रयरेषेखाली ढकलले, ८ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची गरज
कोरोना महामारीमुळे देशातील आर्थिक दुर्बल घटकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. २३ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली ढकलले गेले आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने किमान ८ लाख कोटी […]