कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले- कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत, पीक विमा योजनेतही अनेक बदल करण्याची गरज!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या एक वर्षापासून शेतकरी संघर्ष करत […]