Indus River : पाकिस्तानात सिंध नदी प्रकल्पाविरुद्धच्या निषेधाला हिंसक वळण; राष्ट्रपतींच्या मुलीच्या ताफ्यावर हल्ला
महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करणारी एका वकिलाने दाखल केलेली जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांच्या पहिल्या मुंबई दौऱ्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.