मोठी बातमी : आसाम- मेघालयचा 50 वर्षे जुना सीमावाद सुटला, हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी दिल्लीत सीमा करारावर केली स्वाक्षरी
आसाम आणि मेघालय राज्य सरकारांनी 50 वर्षे जुना सीमावाद सोडवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड कोंगकल संगमा यांनी मंगळवारी […]