ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर […]