मध्य प्रदेशमध्ये पुराच्या विळख्यात 1200 पेक्षा जास्त गावे, सुमारे 6 हजार लोकांना वाचवले
एसडीआरएफ, लष्कर आणि बीएसएफने 240 गावांमधून 5,950 लोकांची सुटका केली आहे. आणखी 1,950 लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू केले […]