उंटावरून शेळ्या राखण्याची म्हण कॉंग्रेसने केली खरी, बंगाल, आसाममधील पराभवाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शोधली कारणे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळची सत्ताधारी कॉँग्रेस देशातून नामशेष होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गेल्या साठ वर्षांच्या […]