• Download App
    remembered | The Focus India

    remembered

    आदित्य म्हणे, एकनाथ शिंदे रडले; राऊत अंधारे समर्थनासाठी उतरले, पण शिंदे रडलेले 9 महिन्यानंतर आठवले??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आदित्य म्हणे, एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले. संजय राऊत, सुषमा अंधारे आदित्यच्या समर्थनासाठी उतरले, पण शिंदे रडलेले या नेत्यांना 9 महिन्यानंतर आठवले?? […]

    Read more

    हिजाब प्रकरणावरून पाकिस्तान्यांना मिळाली संधी, आता आठवले मानवी अधिकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून सुरू झालेल्या वादावरून पाकिस्तान्यांना भारताला बोल सुनावण्याची संधी मिळाली आहे. मानवी हक्कांची सातत्याने पायमल्ली करणाऱ्या […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणूक : काँग्रेसने 50 महिलांना तिकीटे दिली आणि सुशीलकुमार शिंदेंची सहज आठवण झाली!!

    उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची राजकीय अवस्था सर्वात बिकट असताना पक्षाने एक धाडसी निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना निवडणुकीत तिकीट दिले आहे. वास्तविक ही घोषणा दोन […]

    Read more

    एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त अभिवादनाला या ; पण गर्दी नको ! – रामदास आठवले

    कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. Come greetings on the day of valor […]

    Read more

    ईश्वरपूर नामकरणाची पाच वर्षांनी झाली आठवण; शिवसेना इतकी वर्षे झोपली होती का ? ; सभेला दांडी मारणाऱ्यांची टिकटिक

    वृत्तसंस्था सांगली : इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणाचा वाद आता आणखीच पेटला आहे. नामकरण बाजूलाच राहिले असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत या मुद्यावरून आता तू तू मैं मैं […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी केले छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्रीविठ्ठल, अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण!!

    विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, अहिल्याबाई होळकर […]

    Read more

    पीएम मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावरून जनरल बिपिन रावत यांच्या जागवल्या स्मृती, गीतेतील श्लोकांतून दिला संदेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बलरामपूरमध्ये सरयू कालवा प्रकल्पाचे उद्घाटन केले. गोंडा, बलरामपूर, बहराइच, श्रावस्तीसह नऊ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना या 808 किलोमीटर लांबीच्या कालवा योजनेचा […]

    Read more

    काँग्रेसलाही आली प्राचीन परंपरेची आठवण , राजस्थानात स्थापन करणार वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड

    राजस्थानमधील काँग्रेस सरकार लवकरच वैदिक शिक्षण व संस्कार बोडार्ची स्थापना करणार आहे. बोडार्ची उद्दिष्टे, लक्ष्य आणि कामकाज यांबाबत आखणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल […]

    Read more