Shankaracharya : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांची जीभ घसरली, म्हणाले- मोदी कोट्यवधी वर्षे नरकात जातील, मृत्यूनंतर यमराजाकडे पाप-पुण्याचा हिशेब होईल
या जगात जर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खरोखर काळजी करत असेल तर तो मीच आहे, कारण मी केवळ या जगातच नाही तर परलोकातही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की यम (भगवान यम) मृत्यूनंतर एखाद्याच्या पापांची आणि पुण्यांची नोंद ठेवतात,” जोशीमठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती असे म्हणाले .