दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहनांच्या पुन्हा नोंदणीची गरज नाही , केंद्राची नवी योजना ; विशेष मालिकेचे क्रमांक देणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका राज्यातून दुसर्या राज्यात वाहनांची पुन्हा नोंदणीपासून मुक्त होण्याची नवी योजना सरकार आणत आहे. अशा वाहनांना विशेष मालिकेचे क्रमांक देणार आहेत. […]