• Download App
    Rashid Alvi | The Focus India

    Rashid Alvi

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भारताच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, दुसरीकडे आता काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्याचं समोर आलं आहे.

    Read more

    प्रत्येक लुंगीवाला गुन्हेगार नसतो; रशीद अल्वी यांनी केशव प्रसाद मौर्य यांना सुनावले!!

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपवाले घाबरले आहेत आणि म्हणूनच ते जाळीदार टोपी आणि लुंगीची भाषा करत जातीयवादावर उतरले आहेत, पण त्यांना हे माहिती नाही […]

    Read more

    कॉँग्रेस नेत्यांना झालेय तरी काय? आता राशीद अल्वी म्हणाले जय श्रीरामाची घोषणा देणार सगळे मुनी नाहीत तर राक्षस आहेत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्मीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची कॉँग्रेस नेत्यांनी मालिकाच सुरू केली आहे. सलाम खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना आयसीस आणि बोकोहरम या […]

    Read more